Marathi Quote of the Day

आजचा सुविचार 



*नेहमी लक्षात ठेवा*

*कुणी कुणाचेच नाही*

सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते   

जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते.

द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते

वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते

राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते;

जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते

लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;

पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते

श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ;

जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते,

शरशय्या वरती भीष्म पितामह होते;

वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते 

राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ;

पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,

सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, 

या जगात आपले कोणी ही नाही.


ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.


*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* हेच सत्य आहे.


*केवळ कर्मच आपले आहे*       

     *देवापेक्षा कर्माची* 

      *भिती  बाळगावी,*

   *एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.*

*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..*


Best marathi Quotes of the day